रामायणात असे सांगितले आहे की, रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले
~www.Suvicharkatta.in
१४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक गावात दिवे लावले गेले.
~www.Suvicharkatta.in
तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला
~www.Suvicharkatta.in
तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
~www.Suvicharkatta.in